शिलाबाई अण्णा पवार यांचे ल्पशा आजाराने निधन
शिलाबाई अण्णा पवार कल्पशा शांततेने लोणी पत्तीनिधी राहाता महिला शिपाई लोणी बुद्रुक येथील अण्णा पवार (वय ५०) पाहुणे नुकताच अल्पशा निर्णयाने सोडवले. त्यांच्या नंतर पती एक मुलगा चार मुलगी जावई…
शिलाबाई अण्णा पवार कल्पशा शांततेने लोणी पत्तीनिधी राहाता महिला शिपाई लोणी बुद्रुक येथील अण्णा पवार (वय ५०) पाहुणे नुकताच अल्पशा निर्णयाने सोडवले. त्यांच्या नंतर पती एक मुलगा चार मुलगी जावई…
संगमनेर तालुक्यात चालले काय, सर्वसामान्य नागरिकांचा सवाल संगमनेर (प्रतिनिधी)– एक वर्ष संगमनेर तालुक्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी दहशत दादागिरी दडपशाही सुरू असून सत्ताधाऱ्यांच्या आशीवादाने सुरुवातीपासूनच तस्करांची मगरुरी वाढली आहे. बिन बोभाट…
नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर ! म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण… ( राहुरी प्रतिनिधी) नगर–मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक…
नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे नामदेव कहांडळ भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणार्या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत. मात्र तरीही मार्गदर्शक…
गावाचा मुरुम तळ माफियां सुळसुळाट कसारे–लोहारे–वडझरी–कौठेकमळेश्वर भागातून सर्रास मुरुम चोरी संगमनेर तळेगाव येथे मुमुम माफिके अक्षरशः धुमाकूळ घातला कसारे, लोहारे, वडझरी व कौठेकमळेश्वर या गावांचे हद्दीतून मोठ्या क्षेत्र बेकायर मुरुम…
अहिल्यानगरकरांनो, मतदान केंद्रांवर आम्ही तुमची वाट पाहत आहोत – निवडणूक अधिकारी यशवंत डांगे अहिल्यानगर, दि. १४: “आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. ज्या शहरामध्ये आपण राहतो आणि जे शहर…
जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, जोर्वे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न जोर्वे (निधी) – जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, जोर्वे येथे इत्ता प्रथम ते चौथीपर्यंत पालकांच्या पालकांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात…
कृषी प्रदर्शनाला 3 लाख 9 हजार नागरिकांची भेट थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात फुलला जनसागर संगमनेर ( प्रतिनिधी ) कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी याकरता शिवछत्रपती प्रतिष्ठान व…
लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे –माजी मंत्री बाळासाहेब थोरात पत्रकारिता क्षेत्राचे लोकशाहीमध्ये मोठे योगदान संगमनेर ( प्रतिनिधी)–भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून या राज्यघटनेने देशाला समृद्ध अशी लोकशाही…
पडत्या काळात साथ देणाऱ्या पत्रकारांचा विसर नाही – आमदार अमोल खताळ संगमनेर – माझ्या पडत्या काळात तुम्ही सर्व पत्रकारांनी माझ्या बातम्या प्रसिद्ध केल्या, माइयावर विश्वास ठेवला आणि मला मोलाचे सहकार्य…