संगमनेर तालुक्यात चालले काय, सर्वसामान्य नागरिकांचा सवाल


संगमनेर (प्रतिनिधी)– एक वर्ष संगमनेर तालुक्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी दहशत दादागिरी दडपशाही सुरू असून सत्ताधाऱ्यांच्या आशीवादाने सुरुवातीपासूनच तस्करांची मगरुरी वाढली आहे. बिन बोभाट पुढील तस्करी रिलिझ बनवत असून नागरिक दडपशाही करत असून ते बदल करत चालले आहे असा लोकांचा प्रश्न आहे.

प्रवरा काठी विविध गावा सार्वजनिक क्षेत्राल तस्करांनी नवी शक्कल शोधून वीस पंचवी मोटरसायकल नदीच्या मोटारसायकलपासून बिन बोभाटच्या एकत्र तस्करी सुरू आहे. या प्रसिद्ध तस्कररी रिल्स सोशल मीडिया टाकले जात असून आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही कोणाला घाबरत नाही. असा संदेश देत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची दमछाक सुरू आहे.

प्रशासक हे सर्व डोळे झाकून पाहत असून त्यांचा आशीर्वाद आहे की काय असा प्रश्न आता समोर आहे. पालक मंत्री , लोकप्रतिनिधी प्रश्न स्वयं म्हणून हीच काम करत आहेत आणि सामाजिक दोन दोन आहेत. या स्वयंघोषित सामाजिक संस्था चाप लावणे अत्यंत बंधनकारक आहे.

कारण तत्समरीतून पोलिसला पैसा हा व्यसन वापरला जात आहे आणि एक तरुण गुन्हेगार बरबाद होत आहे .संगमनेर तालुक्याला हा मोठा निर्माण झाला असून प्रशासकीय प्रशासक हे सर्व बिनबोभाट पाहत आहे.

आता नागरिकच आहेत आणि सोशल मीडियावर त्यांना पाठीशी असणारे अधिकारी आणि सत्ताधारी बनवणार असून त्यांना जनता एकवटली असून अशा गुंड आणि तस्करांना जबाबदार करा अन्यथा तालुका बंद असा प्रवरा काठ गावांनी दिला आहे.

 

सोशल मीडियावर तस्करांचा धुमाकूळ

संगमनेर नंबर प्लॅटफॉर्म गाडा तस्कर हे वाहन तस्कर वापरत असून ते बिन बोभाट व्हिडिओ आणि रिल्स टाकत आहेत आणि त्या समाजाच्या माध्यमात आहेत .जेकरून या स्वयंघोषित सामाजिक मंडळाचे प्रशासक व सामान्य नागरिक धाक निर्माण होईल याकरता रिझल्ट टाकत असून ते नागरिक भयग्रस्त आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!