Category: राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगाला मानवतेची दिशा देणारा l मा.मंञी थोरात

उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – मा.मंत्री थोरात संगमनेर ( प्रतिनिधी ) निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. हे सर्व जनतेला माहित आहे मात्र याचे श्रेय दुसरेच…

तळेगाव वडगाव पान गटात मिस्टरांची पंचाईत; ‘होम मिनिस्टर’ निवडणूक रिंगणात !

तळेगाव- वडगाव पान गटात महिला उमेदवारांच्या रिंगणात रंगणार जिल्हा परिषदेची निवडणूक लढत! संगमनेर (प्रतिनिधी) — जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली आहे. अनेक गट ‘महिला…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या

जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर संगमनेर ( प्रतिनिधी ) अहिल्यानगर हा जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे…

आगामी निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकविण्याचा संकल्प करा-ना विखे

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन महायुतीच्या वतीने आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात दहा ते बारा हजार नागरिकांनी घेतला मिसळीचा आस्वाद संगमनेर : प्रतिनिधी तालुक्यातील जनतेन मागील दिवाळीला…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की परिवर्तन होणार- ना विखे

संगमनेर भारतीय जनता पक्ष आघाडीने अनेक जणांना पाठिंबा दिला असून पक्षाची क्षमता वाढवू या लोकांसोबत आघाडीचे धोरण आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येपुर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू होईल, तेव्हा सर्वच…

लाडकी बहीण योजनेतील ऑक्टोबरचे पैसे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार

राज्य सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये दिवाळीपूर्वी मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र सण संपल्यानंतरही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थिनींमध्ये नाराजीचे वातावरण…

तळेगाव – निमोण गटात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार — अमोल दिघे

संगमनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव गटात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपाचे कार्यकर्ते अमोल दिघे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील…

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आज पूर्ण झाला असता तर नागरिकांचे हाल टळले असते!

नाशिक प्रतिनिधी: दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात पुणे–मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत काम करणारे अनेक नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी पुणे–नाशिक महामार्गावरून प्रवास करत आहेत. परंतु या महामार्गाची दयनीय अवस्था, खोल खड्डे आणि सततचा…

ग्रामसेवा संदेश दीपावली विशेषांक २०२५ प्रकाशन

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न संगमनेर (प्रतिनिधी) — महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीमध्ये मानाचे स्थान निर्माण करणारे संपादक माननीय एकनाथराव ढाकणे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून प्रकाशित होणारे ग्रामसेवा संदेश…

सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख

दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध…

You missed

error: Content is protected !!